मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा तडाखा तालुक्यातील अडगाव, उमरठा, शिरसगाव आदी गावांना बसला. १५ घरांची पडझड झाली असून पाच गोठे पडल्याने ५० जनावरे जखमी झाली. ...
केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा केली. ...