यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले. ...
शेतात पाणी देण्यासाठी जात असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात इसमाने दगड मारून ठार केले. ...
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केल्यामुळे सर्व शिक्षक सध्या व्यस्त आहेत. ...
यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे. ...
एका बेरोजगार युवकाला तलाठी म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. ...
वर्धा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी दोन जण बेपत्ता झाल्याची घटना वणी तालुक्यातील शेलू खुर्द नदीपात्रात घडली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही या दोघांचा थांगपत्ता लागला नव्हता. ...
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७२१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. ...
घाटंजी तालुक्यातील खडका-खंबाळा येथे होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जनचळवळ आणि आंदोलन उभारले जाणार आहे. ...
शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत. ...
तालुक्यातील कृष्णापूर वनवर्तुळातील सागवान तस्करीप्रकरण गाजत असतानाच वन विभागाच्या नाकावर टिचून .... ...