येथील नगराध्यक्षपदावरून सुरू असलेला तिढा अखेर दीड महिन्यानंतर शनिवारी सुटला. अपक्ष नगरसेविका करूणा रवींद्र कांबळे यांची नगराध्यक्षपदी निवड होऊनही निकाल ... ...
महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचा शहरातील सर्वधर्मीय समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. ...
गरिबीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने हडपली. ती परत मिळविण्याची लढाई सुरू असतानाच त्याने हाताश होऊन आत्महत्या केली. ...
यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी खुनाच्या दोन घटना घडल्या. राळेगाव येथे लहान भावाने मोठ्याचा डोक्यात दगड घालून, तर मानोली (ता.घाटंजी) येथे इसमाला शेल्याने गळा आवळून ठार मारण्यात आले. ...
तालुका मुख्यालयाच्या सर्व ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयावर जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. ...
जिल्ह्यात वन्यजीव विभागाचे सर्वाधिक वनक्षेत्र उमरखेड तालुक्यात विस्तारले असताना त्याचे उपवनसंरक्षक कार्यालय पांढरकवडा येथे थाटले .... ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसर नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, जंगलव्याप्त, डोंगराळ, आदिवासी व मागासलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे. ...
‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज ...
शेतजमिनीच्या मोजणीबाबतची अनेक प्रकरणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे मारूनही अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वाद मिटलेले नाही. ...
जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीच्या बैठकीला आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली. ...