होत असलेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता पाचव्या दिवशी झाली. ...
ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी शासनाने निरनिराळ्या उपक्रमांना सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने ‘डॉक्टर तुमच्या गावी’ या योजनेचा प्रारंभ केला होता. ...
जिल्ह्यात दूर अंतरावर असलेल्या रेशन दुकानांची तपासणी अपवादानेही होत नसल्याने परवानाधारकांचे चांगलेच फावत आहे. ...
येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुसज्ज असले तरी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ...
दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे. ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे. ...
नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. लहान मोठे अपघात ही बाब नित्याची झाली आहे. ...
देशातील बहुजन तरूणांनी शिवाजी महाराजांची विचारधारा आत्मसात करून प्रशासनातील सत्तास्थाने काबीज कावी. तेव्हाच पुन्हा या देशात रयतेचे राज्य प्रस्थापित होईल, .. ...
विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते. ...
निवडणूक काळात एकमेकींच्या विरोधात ताशेरे ओढणाऱ्या एकाच वार्डातील सात प्रतिस्पर्धी महिला उमेदवार मतदानाच्या निमित्ताने एकत्र आल्या. ...