समाजातील कर्तृत्वान आणि ज्ञान संपन्न स्त्रियांचा गौरव करणे ही, सुसंस्कृत समाजाची कसोटी असते. असे कार्य करणारी संस्था ही समाजातील आदर्श संस्था असते, ... ...
नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...
येथून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी-वरोरा बायपासवर गेल्या १८ फेब्रुवारीला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एम.एच.३४-ए.ए.७७३८ या पिक-अप वाहनाचा अपघात झाला होता. ...