नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...
येथून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी-वरोरा बायपासवर गेल्या १८ फेब्रुवारीला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एम.एच.३४-ए.ए.७७३८ या पिक-अप वाहनाचा अपघात झाला होता. ...
तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. ..... ...
कार्यकाळ संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. ६५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर, ८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणुक पार पडणार आहे. ...