ज्याच्या नुसत्या चाहुलीनेही रानातले जीव चळचळा कापतात, त्या वाघांचे टिपेश्वर अभयारण्यातील अस्तित्व मान्य करायला सरकार तयार नाही. ...
जीवन प्राधिकरणाने अवैध स्टँडपोज बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासोबतच ज्या ग्राहकांकडे क्षमतेपेक्षा अधिक बिल थकले, ...
दारव्हा तालुक्यातील बोरी सूत गिरणीच्या विजयाने काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. ...
गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते. ...
शहरातील सर्व नळधारकांना शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा नियमित पुरवठा, मशीन न लावता दुसऱ्या मजल्यावर चढेल इतका नळाच्या पाण्याला फोर्स, हे गेल्या कित्येक वर्षांपासून... ...
लोहारा परिसरातील सानेगुरुजी नगर भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. हे बघून वेकोलिने उकणी कोळसा खाणीत तब्बल ३५ लाखांचे रस्ता सफाई करणारे मोबाईल यंत्र आणले आहे. ...
वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते. ...
येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. ...
आरटीओच्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘वसुली’साठी तब्बल १०८ खासगी कर्मचारी नियुक्त आहेत. ...