नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या वणी तालुक्यातील काही जंगलात अवैध वृक्षतोडीमुळे जंगले विरळ होत आहे. ...
तालुक्यातील राजूर कॉलरीची ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख आहे. या गावात ब्रिटिशांच्या काळापासून चुना उद्योग सुरू आहे. ...
जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने केलेले सर्व उपायही तोकडे ठरत आहे. ...
लोटाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने पाण्याला आता सोन्याचे मोल आले आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून .... ...
सोमवार, दि. २५ एप्रिल २०१६ ...
वसंत सहकारी साखर कारखान्याची १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. ...
शहर व तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये एका ठिकाणी असावी, या हेतूने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला शासनाने यापूर्वीच हिरवी झेंडी दिली. ...
स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांचे अनेक प्रश्न अधांतरी आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळ मारून नेली जात आहे. ...
तालुक्यातील केळझरा (पो) येथे शनिवारी घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह मेळाव्यात २९ शुभमंगल पार पडले. ...
मुंबई येथील समता मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे यवतमाळ येथील अभ्यंकर कन्या शाळेत शनिवारी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला. ...