अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त रविवारी यवतमाळ... ...
महाराष्ट्रात मुबलक पाऊस होतो. यानंतरही पावसाळा संपताच टँकरची मदत घ्यावी लागते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. ...
शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन बैलांवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार मारल्याची घटना नेर तालुक्यातील सोनखास हेटी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ...
नगरपरिषदेच्या हद्द वाढीनंतर बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी ‘बॅक डेट’ चा आधार घेऊत बिल्डरांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याचे प्रकार येथे सुरू आहे. ...
जिल्ह्यात सलग तीन दिवस घोंगावणाऱ्या वादळाचा शेकडो घरांसोबतच वीज वितरणलाही मोठा फटका बसला. ...
जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणा-या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे. ...
तालुक्यात २०१२-१३ या वर्षामध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सतत तीन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे. ...
११ वाजले तरी नगरपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे नागरिक ताटकळत असल्याचे पाहून काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले. ...
तालुक्यात अनेक तलाव आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पोफाळी येथील तलावातदेखील गाळ असून तो पूर्णपणे कोरडा पडला आहे. ...