शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते. ...
जिल्ह्याच्या रॉकेल नियतनात तब्बल दोन हजार केएल म्हणजे २० लाख लिटर रॉकेलची कपात झाली असून जिल्ह्यात वाढलेल्या दोन लाख सिलिंडर ग्राहकांमुळे ही कपात करण्यात आली. ...
जलसंवर्धनासाठी सर्व शासकीय यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही पावसाचे पाणी अडविण्यासाठी सिमेंट नालाबांध प्रस्तावित केले आहे. ...