दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा ...
रस्ते, नाली बांधकामात गैरप्रकार नित्याचीच बाब झाली. तक्रार आल्यावरही प्रशासन निगरगट्ट असते. रस्त्यालगत महिनोंमहिने चालणारे बांधकाम, त्याचा कुणाला त्रास होत असेल याचीही पर्वा नसते. ...