शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना पुढे येत आहे. ...
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ...
भारनियमन आणि अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे सिंचनात अडथळा येत असल्याने शेतकरी हतबल झाला होता. ...
उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांना परिसरातच वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी एसटी महामंडळाने दुकान गाळे बांधले. ...
येथील चक्रवती नदीचे रुंदीकरण व खोलीकरण लोकसहभागातून करण्यात आले. त्यामुळे नदीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ...
सीएमच्या कार्यक्रमातील संभाव्य गोंधळाबाबत स्टेट इंटेलिजन्सने आधीच पोलिसांना अलर्ट केल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह ... ...
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन... ...
एकाग्र चित्ताने ऐकणाऱ्या उपस्थित शेतकऱ्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच काढता पाय घेतला. ...
रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध पदार्थ विक्रीसाठी आलेले असून रमजान महिन्याला प्रारंभ होताच बाजारपेठेत रौनक आली आहे. ...
आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करताना अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ८५ हजारांची मदत देण्यात आली. ...