येथील बाजार समिती मार्केट यार्ड वर्षानुवर्षे दरिद्रीच राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षितता यासारख्या मूलभूत सुविधा येथे नाहीत. ...
जिल्हा परिषद वित्त विभागातून कुठलेही देयक मंजूर करून घेण्यासाठी टक्केवारी द्यावीच लागते. मात्र या टक्केवारीच्या नादात वित्त अधिकाऱ्याकडून चक्क नियमाची पायमल्ली झाली आहे. ...
बुडित कर्जाचा डोंगर वाढत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची वसुली पीक विम्याच्या रकमेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. ...