बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़ ...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. मात्र, यात तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून थकित असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश नाही. ...
खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे सर्रासपणे सुरूच आहेत. सट्टा-पट्टीसह अवैध गावठी दारूभट्ट्या, असे अनेक अवैधधंदे सुरू आहेत. ...
पुसद शरासह तालुक्यात दुचाकी चोरून उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. ...
आदिवासी-नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी दिली जाते. ...
उन्हाळ्यात निष्पर्ण झालेल्या वृक्षराजींनी पावसाला सुरुवात होताच कात टाकली. ...
येथील बांधकाम व्यावसायिक जयंत चिद्दरवार यांच्याकडे वर्षभरापूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाचा मास्टर मार्इंड संजय उर्फ पंडीत मिश्राच असल्याचे उघडकीस आले असून,... ...
दुकान गाळे मिळविण्याच्या वादात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाचा धारदार चाकुचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना... ...
यवतमाळ पब्लिक स्कूल प्रकरणात कायदेशीर पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या अंकेक्षणात जवळपास साडेतीन हजार आक्षेप आढळून आले असून यात १८ कोटी रुपयांची ... ...