सुधाकरराव नाईकांची कारकीर्द राज्याच्या विकासाचा पाया भक्कम करणारी होती. त्यांनी मुख्यमंत्री काळात अनेक विकास कामे केली. ...
शहरासह तालुक्यात जनावरे चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. मागील काही दिवसात वाढलेल्या घटनांवरून ही बाब स्पष्ट होते. ...
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना व आरक्षणाची घोषणा होताच लगेच इच्छुकांनी मोर्चेांधणी सुरू केली आहे. ...
रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने प्राण कंठाशी आला होता. अशा अवस्थेत तिला उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
सततच्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. यातच गतवर्षीच्या दुष्काळी ... ...
भांड्यांना घरच्याघरी पॉलिश करण्याचे आमिष देऊन दोन महिलांंना दोन भामट्यांनी २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना कळंब तालुक्यातील ...
मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. ...
महाड दुर्घटनेनंतर सावध झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८१९ पुलांची तपासणी केली ...
रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूच्या पदकाकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले असताना यवतमाळकरांच्या ८० वर्षापूर्वी झालेल्या आॅलिम्पिकच्या आठवणी ताज्या झाल्या. ...