महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. ...
तीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून आत्महत्या करणाऱ्या पांडुरंगच्या पत्नीसह शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीवरुन पुसद तालुक्यातील जगापूर येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...
मुंबईच्या सुवर्ण व्यापा-याचे ७० लाख रुपये किंमतीचे तीन किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरुन शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास लंपास करण्यात आली. ...
तालुक्यातील बेलगव्हाण जंगलात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या प्रेताची ओळख पटली असून, ...
जात प्रमाणपत्राअभावी एका कुमारी मातेच्या प्रज्ञावंत कन्येचे शैक्षणिक भविष्यच टांगणीला लागले होते. ...
तालुक्यातील अधरपूस प्रकल्पात सध्या ९२ टक्के जलसाठा झाला असून पाऊस झाल्यास ...
शासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते. ...
खासगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या तब्बल सव्वाशे शिक्षकांची अवस्था ‘ना घर के ना घाट के’ अशी झाली आहे. ...
सध्या गरिबांची मुले सरकारी शाळेत जातात. तर श्रीमंतांच्या मुलांसाठी उच्चभ्रू शाळांचे प्रस्थ वाढले आहे. ...