क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेतकऱ्यांची मुलं शाळेत जावी अन् शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती करावी,... ...
डीबीटीमुळे (डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची तब्बल सा पाच कोटींची साहित्य खरेदी बाधीत झाली. ...
हनुमान जयंती दिनी हनुमान भक्तांनी एकत्र येत हनुमान चालीसाचा सवालाख जप केला. शेकडो भाविकांनी एकाचवेळी हनुमान चालीसा पठनाची यवतमाळातील ही पहिलीच वेळ. ...
आयुष्यभर रस्त्यावर बेवारस जगलेल्या ७० वर्षांच्या ‘कवडू’ला क्रूर जगाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही अपंग करून टाकले. ...
सर्वोच्च न्यायालयाने राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर अंतराच्या आतील दारू दुकान असू नये, असा आदेश दिला. ...
नगरपरिषदेच्या वाढीव क्षेत्रामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विषय समिती गठनाचे वेध लागले आहे. अद्याप विशेष सभेचा मुहूर्त न निघाल्याने त्यांची घालमेल सुरू आहे. ...
यवतमाळकडून बाभूळगावकडे जाताना करळगाव घाटात धान्याची पोती भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. ...
बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी नाफेडच्या केंद्रांना पसंती दिली आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत विचारविमर्श करण्यासाठी येत्या १३ एप्रिलला तातडीची बैठक बोलाविली आहे. ...