गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात उन्हाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तापमानातील प्रचंड वाढीमुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. ...
तालुक्याच्या पाथ्रड(गोळे) धरणातून गाळ उपसण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात आला. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले. ...
पाणी फाऊंडेशन वाटरकप स्पर्धेअंतर्गत राजूर येथे सोमवारी महाश्रमदान करण्यात आले. यात गावकऱ्यांसह इतर ठिकाणचे दोनशेवर स्वयंसेवक सहभागी झाले होते. ...
जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेल्या तुरीचे मोजमाप जलद गतीने व्हावे यासाठी इतर धान्य खरेदी बंद करण्याचा आदेश ...
एका मुस्लीम युवकाला वाटले, आपल्या लग्नाची शहनाई म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा बिगुल ठरावा. ...
तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाचा दहा लाख रुपयांचा स्मार्ट व्हिलेज ग्राम पुरस्कार पटकाविला. ...
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. ...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार ६ मे रोजी बाभूळगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून ते तालुक्यातील डेहणी उपसा जलसिंचन प्रकल्पाला भेट देतील. ...