तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, ...
स्वच्छता, उत्पन्न वाढीचे प्रयत्न आणि अंतर्गत व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल येथील नगरपरिषदेला ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेतून सुलभपणे शिक्षण मिळावे यासाठी द्विभाषिक पुस्तकांची रचना करण्यात आली ...
राळेगाव येथील एका युवकाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने ६४ हजार रूपये हडपले. ...
जिल्हा परिषदेतील ‘मलाईदार’ विषय समितींवर वर्णी लागावी म्हणून सर्वपक्षीय मातब्बर सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्याच प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याची ...
शहरालगत वाहणाऱ्या पूस नदीवर बांधलेला कोल्हापुरी बंधारा कुचकामी ठरत असून उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. ...
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुसद-दिग्रस-नेर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १६६ कोटी रुपये मंजूर केले आहे. ...
जिल्ह्यातील क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. या प्रतिभेने नागपूरच्या व्हीसीएला देखील भूरळ पाडली आहे. ...