यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक लांबी व तलम असलेल्या कापसाची प्रतीक्षा असते. परंत बोंडअळीमुळे गुणवत्ता घसरल्यामुळे त्यांनी यवतमाळच्या कापसाकडे पाठ फिरविली आहे. ...
केंद्र सरकार, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, स्थानिक सरकार, स्थानिक पोलीस यांच्या समन्वय चांगला आहे. काश्मिरमधील चार हजार ५०० मुस्लीम स्त्रिया भारत सरकारच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत, या बाबी जनतेसमोर आल्या पाहिजेत. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते. ...
पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे. ...
जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे. ...
ऑनलाईन लोकमत कळंब : कपाशीचे प्रत्येक बोंड अळीने फस्त केले. त्यामुळे कापूस खराब प्रतीचा निघतो. हा निकृष्ट दर्जाचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे गलमगाव येथील शेतकऱ्याने चक्क शेतातच कापसाला आग लावून संताप व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या हल्ला ...
सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला. ...
यवतमाळ : रस्ते हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते, त्या रस्त्यांचाही समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. ...
यवतमाळ : जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. ...