ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेली नाली नगरपरिषदेनेही पक्की केली नाही. आता सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोमवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील मुख्याध्यापकाने शिक्षकांचे मुंडण करून पाठींबा दर्शविला आहे. ...
सामाजिक न्याय भवनाच्या सुंदर इमारतीचे काम राळेगाव येथे नुकतेच पूर्णत्वास आले असून या इमारतीला आता उद्घाटनाच्ांी प्रतीक्षा आहे. ही इमारत अवघ्या दीड वर्षात बांधून पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यशस्वी ठरला आहे. ...
नगरपरिषद प्रशासनाने २१ दुकान गाळ्यांचा भाडे करार संपल्यानंतर त्यांचे नव्याने वितरण करण्याची निविदाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. यातून पालिकेच्या उत्पन्नात जादा भर पडण्याची शक्यता दुरावली आहे. ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना यवतमाळ तालुक्यातील पांढरी येथील एका तरुणाचा पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून बळी गेला. ...
जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. ...
घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात. ...
पुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रोहडा ते मारवाडी मार्गावर घडली. ...
महिला सक्षम असल्या तरी प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे माळी समाजातील मुलींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर वसतिगृहांची व्यवस्था शासनाने करावी, यासह १५ महत्त्वपूर्ण ठराव माळी महिला अधिवेशनात पारित करण्यात आले. ...