खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. ...
येथील जय गुरुदेव जिनिंग अॅन्ड प्रेसिंगच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. धनादेश वटले जात नाही. त्यामुळे या जिनिंगचा परवाना रद्द करावा, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, ..... ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा ...
जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे पेक्षा अधिक एटीएम असून सर्वाधिक स्टेट बँकेचे आहेत. यातील बहुतांश एटीएम रामभरोसे आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याने तेथील कोट्यवधी रुपयांची रोकड असुरक्षित आहे. ...
महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ...
बाभूळगाव तालुक्याच्या देवगाव येथील डॉ. महेश मोहनराव वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी पोलीस पाटील तथा डॉ. वाघ यांचे वडील मोहनराव शेषरावजी वाघ यांनी कळंब ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...