तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील दोन घरांना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत एक लाखापेक्षा जादा नुकसान झाले. मात्र नागरिकांनीच धावपळ करून ही आग आटोक्यात आणली. ...
यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रथम प्राधान्य आहे. ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. ...
आर्णी तालुक्याच्या ज्या दाभडीत शेतकरी प्रश्नानावर मोदींनी चाय पे चर्चा केली, केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली त्याच आर्णी तालुक्यातील दाभडी गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने २०१४ साली आत्महत्या केली. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार १९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदारांची बैठक घेत आहेत. यात जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे. ...
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व तीन हजार ५३ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालये बांधलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेने पाच वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले. ...