भारतातील शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हेच भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ध्येय होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती व शिक्षणाच्या प्रगतीसाठी खर्ची घातले. ...
यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले. ...
मोफत औषधोपचार व आरोग्याची दर्जेदार सुविधा पुरविण्याबाबत कितीही दावे केले जात असले तरी आजही गरिबांना आजारपण दूर करण्यासाठी घरदार विकावे लागत असल्याचे धडधडीत वास्तव सांगणारी परिस्थिती दारव्हा तालुक्यातील बानायत येथील एका कुटुंबावर ओढवली आहे. ...
१४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे व त्यांच्याकडून हलके अथवा जड कामे करून घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र बाजारपेठेत सर्रास बालकांकडून लहान-मोठी कामे करवून घेतली जात आहे. ...
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुकळी जहागीर येथील नागरिकांना दोन वर्षात एकही घरकूल मिळाले नाही. एक कोटी रुपयांची ही घरकूल योजना लालफितशाहीत अडकली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ...
येथील अंगणवाडीची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. गावातील चिमुकल्यांसाठी ही इमारत मृत्यूचा पाश ठरू पाहात आहे. त्यानंतरही बाल विकास विभाग व ग्रामपंचायत परस्परांकडे जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहे. ...
येथील पोलीस ठाण्यासमोर असलेली वन कर्मचाऱ्यांची शिकस्त इमारत पाडून त्या जागेवर प्रशस्त वन भवन उभारले जाणार आहे. त्याचे बजेट सात कोटी ४० लाख रुपये एवढे आहे. ...
सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली. ...
ब्रिटिश राजवटीचा तो काळ. यवतमाळातही इंग्रजी गुलामीविरुद्धचे वारे जोरात होते. पण अस्पृश्यांना इंग्रजांबरोबरच अडाणीपणाच्या गुलामीनेही जखडून ठेवले होते. त्यांच्या मानगुटीवरून निरक्षरतेचे साखळदंड भिरकावून देण्यासाठी शेवटी ‘विठ्ठल’ पावला. ...
यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस शहरातील शालेय विद्यार्थ्यांना माती विकत घेऊन खाण्याच्या व्यसनाने पछाडले आहे. शाळेसमोर दोन-तीन रुपयात मिळणारे मातीचे पाकीट विकत घेऊन विद्यार्थी चवीने ही माती खाताना दिसून येतात. ...