राज्यात भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षे लोटत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पदही मिळत नाही, कामेही होत नाहीत, एवढेच काय मुख्यमंत्री वारंवार जिल्हा दौऱ्यावर येऊनसुद्धा त्यांची भेट मिळत नाही, अशा शब्दात भाजपाचे सामान्य निष्ठावान कार्य ...
केंद्र आणि राज्य सरकारने गाजावाजा करून स्वच्छता मिशन हाती घेतले. मात्र राज्यात शौचालय बांधणीत जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असून या मिशनची यंत्रणेने जिल्ह्यात पुरती वाट लावली आहे. ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
झोन स्तरावर होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना राज्यस्तरीय स्पर्धांचाच दर्जा दिला जावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही.के. ताहीलरमाणी व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने १२ डिसेंबर रोजी दिला आहे. ...
खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. ...
येथील जय गुरुदेव जिनिंग अॅन्ड प्रेसिंगच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. धनादेश वटले जात नाही. त्यामुळे या जिनिंगचा परवाना रद्द करावा, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, ..... ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा ...
जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे पेक्षा अधिक एटीएम असून सर्वाधिक स्टेट बँकेचे आहेत. यातील बहुतांश एटीएम रामभरोसे आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याने तेथील कोट्यवधी रुपयांची रोकड असुरक्षित आहे. ...