जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कल्याण निधी योजना बंद झाल्याने जमा निधीतून सदस्यांना शनिवारपासून दीड पटीने रक्कम वाटपास सुरूवात झाली. सदस्यांना जवळपास साडेचार कोटी रूपये मिळणार आहे. ...
राज्यातील हजारो व्यापा-यांकडे २ हजार ८६० कोटी १८ लाख रुपयांचा विक्रीकर थकीत आहे. यातील बहुतांश व्यापाºयांनी आपले उद्योग-व्यवसाय गुंडाळून पोबारा केल्याने ही वसुली वादात सापडली आहे. बेपत्ता व्यापा-यांचे नवे लोकेशन शोधण्यासाठी विक्रीकर विभागाने आता पोली ...
बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या एकाने संशयिताची दगडाने ठेचून हत्या केली. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मंगेश बोरीकर या युवकाला खुनाच्या आरोपात अटक केली आहे. ...
वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा खून झाल्यानंतर तिच्या पतीने स्वत: पोलिसांत येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, खूनात सहभागी असलेल्या इतर मंडळींवर कारवाई करण्यास वडकी पोलीस टाळाटाळ करीत असल्यचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. ...
शेततळे, हागणदारीमुक्ती, धडक सिंचन विहिरी, भूसंपादन, रेशीम लागवड अशा विविध कामांमध्ये २०१७ मध्ये जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. तर नव्या वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यासोबतच सर्वच विकासकामे गतिमान पद्धतीने व नियोजनपूर्वक पूर्ण केली जातील, असा संक ...
पालकमंत्री, तहसीलदार यांनी मोठ्या दिमाखात कार्यक्रम घेऊन गरीब लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश वाटले. पण ते शासकीय धनादेश चक्क तीन वेळा बाउन्स झाले. मदत वाटपाचा राजकीय ‘इव्हेंट’ पार पडला, पण लाभार्थ्यांच्या झोळीत काहीच पडले नाही. ...
जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. ...
तालुक्यातील तेंडोळी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून गावातील दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक ड्रम गावठी दारूसह सहा ड्रम मोहा माच जप्त करण्यात आला. पसार दारू विक्रेत्याला अवघ्या काही वेळातच आर्णी पोलिसांनी शोधून अटक केली. ...
शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो. ...
राज्यात बांधकामाधीन प्रकल्पांची किंमत आता ९४ हजार ४६३ कोटी रुपयांवर पोहोचली असून सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. ...