शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आह ...
जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी महेश भवन येथे पत्रकारांच्या परिवारांसाठी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. ...
सारेगामापा स्पर्धेत माझा महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आला. पण या विजयापेक्षाही स्पर्धेदरम्यान परीक्षक बेलातार्इंनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. ...