येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता. ...
जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले असून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग महामंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. ...
समाजाला अजूनही चांगल्या विचाराची गरज असून नव्या पिढीला धम्म सांगताना हजारो वर्षांचा तोच तो विचार सांगण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक विचार त्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड-वघाळाच्या महापौर शिलाताई किशोर भवरे यांनी केले. ...
कुणबी समाजच शेती व्यवसाय, वतनदारी, राजकारणात पुढे असल्याची मानसिकता इतर समाजात निर्माण झाल्याने अनेकदा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतरांची मानसिकता बदलून सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे,..... ...
सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, ..... ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल या विषयावर झेक रिपब्लिक स्थित टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेकच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले. ...
नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नवे जिल्हाध्यक्ष, नव्या महिला जिल्हाध्यक्ष, नवे वर्ष असा नवलाईचा धागा धरून जिल्हा काँग्रेसने आता आपल्या पुढच्या वाटचालीची दिशाही नवीन पद्धतीने ठरविली आहे. ...
सोयाबीन व कापसावर आलेल्या रोगामुळे यंदा शेती उत्पादनात घट झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . त्यामुळे येत्या वर्षात कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन व कापसाच्या नव्या जाती उपलब्ध करुन देणार असल्याची महिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु ...
दिग्रस नगरपरिषदेच्या सभापती निवडीनंतर पालिकेवर शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. काँग्रेसचा एक नगरसेवक शिवसेनेच्या गटात सामिल झाल्याने शिवसेनेला ४ सभापती पद मिळाले. ...