लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, ..... ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल या विषयावर झेक रिपब्लिक स्थित टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेकच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले. ...
नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नवे जिल्हाध्यक्ष, नव्या महिला जिल्हाध्यक्ष, नवे वर्ष असा नवलाईचा धागा धरून जिल्हा काँग्रेसने आता आपल्या पुढच्या वाटचालीची दिशाही नवीन पद्धतीने ठरविली आहे. ...
सोयाबीन व कापसावर आलेल्या रोगामुळे यंदा शेती उत्पादनात घट झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . त्यामुळे येत्या वर्षात कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन व कापसाच्या नव्या जाती उपलब्ध करुन देणार असल्याची महिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु ...
दिग्रस नगरपरिषदेच्या सभापती निवडीनंतर पालिकेवर शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. काँग्रेसचा एक नगरसेवक शिवसेनेच्या गटात सामिल झाल्याने शिवसेनेला ४ सभापती पद मिळाले. ...
तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रात्रीच्या वेळेस ही रेती शहरात आणली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेतीचा साठा करणे सुरू असून तस्करांचे रॅकेटच यात गुंतले आहे. ...
श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली. ...
आर्णी आणि घाटंजी नगरपरिषदेच्या सभापतींची शुक्रवारी अविरोध निवड करण्यात आली. आर्णीत शिवसेना आणि काँग्रेसची युती असून घाटंजीत घाटी-घाटंजीत विकास आघाडीचे वर्चस्व आहे. ...
प्रशासनाच्या कारभाराने एका दिव्यांगाचे घरकुलाचे स्वप्नही अपंग झाले आहे. घरकुलाची चक्क फाईलच बेपत्ता झाली आहे. नवीन बांधायचे म्हणून जुने घर पाडल्याने संपूर्ण कुटुंबाला थंडीत कुडकुडत दिवस काढावे लागत आहे. ...