जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत,..... ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.मकरंद शहाडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगमधील ‘अ रिलायबल पॉवर रुटींग स्किम फॉर मोबाईल अॅड-होक नेटवर्क’ असा त्यांच्या संशोध ...
विदर्भातील पूर्ण झालेल्या लघु सिंचनाच्या कामांची १७० कोटी रुपयांची देयके गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद येथे जलसंधारण मंडळात पडून आहेत. या देयकांच्या मंजुरीसाठी जाणीवपूर्वक अडवणुकीचे धोरण राबविले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...
यवतमाळ शहर व परिसरातील प्रमुख बडे सावकार अखेर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांची व त्यांच्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या गुन्हेगारी सदस्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. ...
कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपींना त्वरित अटक करावी, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी जिल्हाभरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. ...
रेती तस्करीवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्याची घटना तालुक्यातील जांबबाजार येथे घडली. ...
ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला. ...