सोमवारी सायंकाळी झालेला पाऊस, वादळ आणि गारपिटीचा शेतीपिकासह घरांना तडाखा बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळंब तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ...
ऑनलाईन लोकमतमारेगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या गारपिटीने कुंभा आणि मार्डी महसूल मंडळातील १४ ते १५ गावांना प्रचंड तडाखा बसला.सोमवारी झालेल्या गारपिटीचा थर मंगळवारी दुपारपर्यंत कायमच होता. यात शेकडो हेक्टर रबीच ...
वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. ...
विवाहावर होणारा अनाठाई खर्च टाळून कुंकू लावण्याच्या कार्यक्रमातच लग्न आटोपल्याचा पुरोगामी प्रकार तालुक्यातील मांजरी गावात घडला. या विवाहाबद्दल दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबाचे तालुक्यात कौतुक होत आहे. ...
जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे. ...
तालुक्याला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारपीटीने तडाखा दिला. वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या गारपिटीने तालुक्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ...
जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. ...
यवतमाळ - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतक-यांकडून सांगितले जात आहे. ...
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होऊ घातली आहे. आता पुन्हा एकदा तब्बल ९२ ग्रामीण वकिलांसह विदर्भातील १५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. ...
शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा प्रकोप कायम असल्याने शेतकरी हादरले आहे. ...