पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ...
विधीमंडळाच्या कोणत्याही समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर तो वारंवर लांबणीवर टाकला जात आहे. यामागे नेमके गुपीत काय, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. ...
महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे. ...
शहरातील समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडण्यात आल्या. नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील भाजपाची सत्ता असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
जगातील प्राचिनतम भाषा म्हणून संस्कृत भाषेला ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेत १५ भाषा मान्यताप्राप्त आहेत. ६०० भाषा बोलल्या जातात. भारतीय ऐक्याचे आधारसूत्र रूपात संस्कृत भाषा प्रतिष्ठीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ...
लोकसहभागातून गावाचे कसे रूप पालटू शकते, याचा आदर्श अकोलाबाजारने घालून दिला. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून गावाचे आरोग्य जपणाऱ्या अकोलाबाजार येथील सरपंच अर्चना प्रवीण मोगरे यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल...... ...
त्याग, परिश्रम, संघर्ष आणि महापुरुषांच्या विचारांचा वसा घेऊन नेहरू शिक्षण संस्थेने वाटचाल केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा कौशल्यासह चांगल्या सवयी ठेवून ज्ञान, शिक्षण, परिश्रमाने आयुष्याची जडणघडण करावी,... ...