भीषण पाणी टंचाईच्या मुद्यावरून वणीत युद्धाची वेळ निर्माण झाली आहे. निर्गुडा नदी कोरडी पडल्याने गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा बंद आहे. मात्र पालिकेच्यावतीने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कारेगाव भीमा दंगलीतील आरोपींना शासन अभय देत असल्याचा आरोप करीत येथील तहसील चौकात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.कोरेगाव-भीमा प्रकरणातील मुख्य ...
केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात पुसद येथे काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ...
रमाई आवास योजनेच्या लाभासाठी शनिवारी नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. येत्या १५ दिवसात घरकुलाविषयी निर्णय न झाल्यास अन्नत्यागचा इशारा देण्यात आला आहे. ...
विद्यार्थ्यांमध्ये ध्येय आणि जिद्द असली, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले. आर्णी येथे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिवंगत रामदास दरणे स्मृती विदर्भस्तरीय आमदार चषक खो-खो-स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत ह ...
अग्निशस्त्र खरेदी-विक्रीच्या गुन्ह्याचा तपास बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टुणकी येथे केंद्रित झाला आहे. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून महत्त्वाचे धागेदोरे घेवून बुलडाण्यात आले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देश आणि राज्यात धान्य घोटाळ्यातील बडे आरोपी मोकाट असताना तालुक्यातील शिरजगाव (पांढरी) येथील वृद्धेवर मात्र धान्याची डबल उचल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.अंजनाबाई हिरामन भगत (६ ...
जिल्हास्तरीय अशासकीय समितीकडून ‘टक्केवारी’चा खेळ होत असल्याने तांडे ‘जैसे थे’ राहिले. त्यामुळे शासनाने आता या अशासकीय समित्याच बरखास्त केल्या आहेत. योजनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून कामांना मंजुरी देण्याचे अधिकार थेट राज् ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. ...
राज्यातील शिवसेना भाजपा युतीत उघड उघड धुसफूस सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून सभांमध्ये भाजपाच्या धोरणाचा समाचारही घेतला जातो. आता हे युद्ध रस्त्यावर आले असून यवतमाळात शिवसेनेने भाजपाच्या धोरणावर जाहीर टिका करणारे फलक लावले आहे. ...