शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

४० हजार शाळांना उन्हाळ्यातही पोषण आहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 04:58 IST

अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे.राज्यात दुष्काळीस्थिती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. राज्य शासनाने १८१ तालुक्यांमध्ये यावर्षी दुष्काळीस्थिती घोषित केली आहे. अशा दुष्काळी २६ जिल्'ातील ४० हजार २८८ शाळा दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश भागात येतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीच्या कालावधीतही दररोज पोषण आहार शिजवून द्यावा लागणार आहे. शिवाय आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे व इतर पौष्टीक आहार द्यावा, अशी सूचना संचालकांनी केली आहे.तर दुष्काळी भागात न मोडणाऱ्या इतर शाळांना मात्र केवळ शैक्षणिक सत्र संपेपर्यंतच पोषण आहार पुरविण्याचे आदेश आहे.सुट्टी असताना विद्यार्थी येणार शाळेत?गेल्या तीन वर्षांपासून राज्यात विविध भागांमध्ये दुष्काळसदृश स्थिती उद्भवत आहे. ते बघता दरवर्षीच्याच उन्हाळी सुटीत पोषण आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला जात आहे. उन्हाळी सुटी असताना किती विद्यार्थी केवळ आहार घेण्यासाठी दररोज शाळेत येतात याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :SchoolशाळाYavatmalयवतमाळ