शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

४० हजार शाळांना उन्हाळ्यातही पोषण आहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 04:58 IST

अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे.राज्यात दुष्काळीस्थिती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. राज्य शासनाने १८१ तालुक्यांमध्ये यावर्षी दुष्काळीस्थिती घोषित केली आहे. अशा दुष्काळी २६ जिल्'ातील ४० हजार २८८ शाळा दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश भागात येतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीच्या कालावधीतही दररोज पोषण आहार शिजवून द्यावा लागणार आहे. शिवाय आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे व इतर पौष्टीक आहार द्यावा, अशी सूचना संचालकांनी केली आहे.तर दुष्काळी भागात न मोडणाऱ्या इतर शाळांना मात्र केवळ शैक्षणिक सत्र संपेपर्यंतच पोषण आहार पुरविण्याचे आदेश आहे.सुट्टी असताना विद्यार्थी येणार शाळेत?गेल्या तीन वर्षांपासून राज्यात विविध भागांमध्ये दुष्काळसदृश स्थिती उद्भवत आहे. ते बघता दरवर्षीच्याच उन्हाळी सुटीत पोषण आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला जात आहे. उन्हाळी सुटी असताना किती विद्यार्थी केवळ आहार घेण्यासाठी दररोज शाळेत येतात याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :SchoolशाळाYavatmalयवतमाळ