शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

स्कॅ्रप बसच्या बदल्यात नाममात्र पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 20:14 IST

दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देफेऱ्यांवर परिणाम : उत्पन्नाची बाजू कमकुवत, प्रवाशांना करावा लागतो गैरसोयीचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) नियम पाळून एसटी बसेस भंगारात काढल्या जातात. त्या तुलनेत नवीन बसेस पुरविल्या जात नाही. पुरविल्या तरी एखाद्या विभागाने वापरलेल्या आणि वाढवून घेतलेल्या किलोमीटरच्या बसेस मस्तकी मारल्या जातात. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत असल्याचे सांगितले जाते. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने ही समस्या जाणवत नसली तरी इतर काळात मात्र तीव्रतेने दिसून पडते.दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.भंगारात निघालेल्या बसेसची संख्या वाढत असतानाच विभागाचे निर्धारित किलोमीटर पूर्ण होत नाही. बसचा तुटवडा असल्याने फेºया वाढविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यायाने प्रवासी एसटीपासून दूर जात असल्याची ओरड आहे. नियमित असलेल्या बसफेऱ्या एसटी उपलब्ध नसल्याने रद्द केल्या जातात. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट येते. जुन्या बसेस मिळाल्याने अपेक्षित अ‍ॅव्हरेज मिळत नाही. इंधन खर्च वाढतो. भंगारात निघालेल्या बसेसच्या तुलनेत समप्रमाणात नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यास उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

टॅग्स :state transportएसटी