शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

नेर बायपासचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:46 IST

अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर्धवट आहे.

ठळक मुद्देयंत्रणेकडून केवळ देखावा : भूसंपादनात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर्धवट आहे. यामुळे नेर बायपासचे काम पुन्हा रखडले आहे.प्रशासकीय मान्यता होऊन पाच वर्षे लोटली. त्यानंतरही बायपासच्या भूसंपादन व रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. या बायपासला वनविभागानेही परवानगी दिली नाही. शिवाय नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून हा बायपास जात आहे. त्या शेतकऱ्यांनीही राजीनामा दिलेला नाही. बायपाससाठी लागणाºया जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यास्तरावरही याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बायपासचे काम रखडणार काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या सर्वेत बदल करण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने गेल्या पाच वर्षात हे काम संथ गतीने केले. बायपासच्या मुद्यावर राजकीय नेत्यांनी प्रत्येकवेळी आपली पोळी शेकली आहे. रस्त्याचे काम रखडल्याने लाखो रुपयांचा भुर्दंड शासनावरच बसत आहे. गरज नसताना बायपाससाठी अनेक ठिकाणी जागांची खरेदी करण्यात आली आहे. अमरावती-यवतमाळ या राज्य मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नेर शहरातूनच हा मार्ग जात असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत राहते. येथील अपघातात अनेकांचे बळी गेले आहे. बायपाससाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन, मोर्चे काढले. निवेदने दिली. तरीही या बायपासच्या कामाबाबत यंत्रणा गंभीर दिसत नाही.बायपाससाठी नऊ शेतकरी जागा देण्यास तयार नाही. भूसंपादनाच्या मंजूरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ज्या जागा खरेदी झाल्या आहे त्यांचा ताबा घेण्यासाठी काम सुरू आहे.- भूपेश कथलकर,बांधकाम अभियंता, नेर

टॅग्स :highwayमहामार्ग