शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

देशाला गौतम बुद्ध, आंबेडकर यांच्या विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:01 AM

देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले. येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देमोहन मोरे : महागाव येथे दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप, नागरिकांची लक्षणीय हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले.येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. त्यांनी आजच्या काळात शांततेची गरज असून त्यासाठी जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय खडसे होते. दोन दिवसीय धम्म परिषदेत अनेक गायकांनी भीमगीतांमधून विचारमंथन केले. प्रा.खेमधम्मो यांनी गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जगाला गरज असल्याचे सांगितले. अशोक निकाळजे यांनी समारोपीय कार्यक्रमात गीते सादर केली. समारोपीय कार्यक्रमात विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार आदित्य संजय भगत याचा समाजभूषण म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ही परिषद पार पडली. दोन्ही दिवस नागरिकांची प्रचंड गर्दी होती. आयोजक सागर पाईकराव, परिषदेचे अध्यक्ष दलित खडसे, स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे आदींनी पुढाकार घेतला. आभार रामराव कांबळे यांनी मानले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर