शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मनसेने घेतली शिक्षण, लग्नाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:39 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकरराव भाऊराव चायरे या आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलली आहे.

ठळक मुद्देराजूरवाडीचे कुटुंब : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, मुख्यमंत्री निधीतून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकरराव भाऊराव चायरे या आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलली आहे. सोबतच या कुटुंबाला मदत देण्याबाबत शासनाला बुधवारी निवेदन दिले.मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बुधवारी शिष्टमंडळासह उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकरराव चाहारे यांच्या कुटुंबियास मुख्यमंत्री निधीतून तत्काळ मदत देण्याची मागणी केली. तसेच मृतकाच्या कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरी द्यावी, त्यांचे बँकेचे कर्ज त्वरित माफ करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, आदी मागण्या केल्या. एकीकडे शेतकरी आत्महत्येचे राजकीय भांडवल केले जात असताना राजू उंबरकर यांनी चायरे यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी उचलली. यापूर्वी उंबरकर यांनी अनेकदा गरजूंच्या मदतीसाठी धाव घेतली. याप्रसंगी मनसेचे तिरूपती कुंदकुरीवार, सादिक रहमान, संजय देठे, सुधाकर झोटिंग, मनोज झोपाटे, प्रदीप तडसकर, सचिन येलगंधेवार, नंदकिशोर नेहारे, विकास पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे