शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मन्याळीला २५ वर्षांपासून बसच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:45 IST

गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षणाची फरपट : सावित्रीच्या लेकींची पायदळ वारी सुरूच

भास्कर देवकते ।लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे.मन्याळी ते बिटरगाव हे चार किलोमीटरचे अंतर आहे. मात्र शासनाने अद्याप गावात बस सुरू केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना शाळेला चक्क बुटी मारावी लागते. गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बिटरगावला जावे लागते. मात्र बसअभावी त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.बिटरगावला बारावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी थेट उमरखेडलाच जावे लागते. त्यासाठी पुन्हा मन्याळी ते बिटरगाव हे चार किलोमिटरचे अंतर पायदळच तुडवावे लागत आहे.राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेत ये-जा करण्यासाठी राज्यभर मुलींसाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था सुरू केली. मात्र गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी येथील सावित्रीच्या लेकी पायदळच शाळेत जात आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या किमान १०० विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कसरत करावी लागत आहे. सावित्रीच्या लेकींचा हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न आहे.मानव विकास मिशन नावालाचमानव विकास मिशन केवळ नावालाच उरले आहे. या मिशनअंतर्गत एसटी बस नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड, मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. चार किलोमीटरचा पायदळ प्रवास केल्याने त्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होतो. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मुलींसाठी किमान मानव विकास मिशनची एसटी बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी पालकांची मागणी आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ