शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

आजंती येथे मलकोजी यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 9:57 PM

संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे५०० वर्षांपूर्वीची परंपरा : सर्वधर्म समभावाचे प्रतीक

ऑनलाईन लोकमतनेर : संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. दोन दिवसांचा हा उत्सव ग्रामस्थ आंनदाने साजरा करतात.मलकोजी महाराज सन १४९९ ला चांदूररेल्वे तालुक्याच्या वाकपूर (दादापूर) येथून आजंतीला आले. त्यांनी राऊळ (मंदिर) बांधण्यासाठी ग्रामस्थांना जागा मागितली. सुरुवातीला ग्रामस्थांनी नकार दिला. नंतर जागा मिळाल्यानंतर मलकोजी महाराजांनी कारंजा लाड येथून कारागिरांना बोलावून मंदिर बांधकामाला सुरुवात केली. ई.स. १४९९ ते १५७० या काळात मोगल बादशाहाची सत्ता होती. मलिन नावाचा राजा मंदिरे उद्ध्वस्त करत होता. राज्याने मंदिर पाडू नये म्हणून मंदिराचा समोरील भाग मशिदीसारखा बांधण्यात आला. मूळ मलकोजी शामजी ढळे यांची १५७१ साली समाधी बांधण्यात आली. त्यांना आशा व मनिशायी या दोन पत्नी होत्या. त्यांना संभाजी, निंबाजी, चिंताजी ही तीन मुले होती. चितांजीच्या पाचव्या पिढीतील नागोजी ढळे यांच्या मंदिरात समाध्या आहेत. हे मंदिर एकात्मतेचे प्रतीक आहे.दर गुरुवारी याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. महाराज घोंगटीतून हात घालून गरिबांना राणी छाप नानी वाटायचे. मंदिराचा खर्च याच नाण्यातून करण्यात आला, असे सांगितले जाते. २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तमाम भक्त महाप्रसादाचा लाभ घेतील. उत्सवासाठी भक्त मंडळी पुढाकार घेत आहे.