शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने पदरात टाकलेले आयुष्य सार्थकी लावा

By admin | Updated: April 8, 2016 02:25 IST

देह क्षणभंगूर आहे. मनुष्य मरते आहे. त्यामुळे निसर्गाने पदरात टाकलेले आयुष्याचे दान सार्थकी लावा.

संदीप मांडके : कीर्तन महोत्सवातील सहावे पुष्पपुसद : देह क्षणभंगूर आहे. मनुष्य मरते आहे. त्यामुळे निसर्गाने पदरात टाकलेले आयुष्याचे दान सार्थकी लावा. आपला देह चंदनासारखा झिजवा, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार संदीप मांडके यांनी येथे केले.देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित कीर्तन महोत्सवातील सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. संदीप मांडके म्हणाले, देव, देश आणि धर्म यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या कार्यात जीवाला जीव देणाऱ्या स्वामिनिष्ठ सहकाऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या हौतात्म्यामुळेच ते अमर झाले. शिवपर्वातील हा तेजस्वी इतिहास अत्यंत प्रेरणदायी आहे, असे ते म्हणाले. देह त्यागिला कीर्ती मागे उरावी हा समर्थ रामदासांचा श्लोक त्यांनी विवेचनासाठी घेतला. छत्रपती शिवरायांचे निष्ठावान सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांचे आख्यान लावले. आपल्या पहाडी आवाजात त्यांनी पोवाडे गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कीर्तनकारांचा सत्कार रवी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्वप्नील चिंतामणी यांनी कीर्तनकारांचे स्वागत केले. कार्यक्रमाला माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, कृषी भूषण दीपक आसेगावकर, माजी पोलीस उपअधीक्षक दयाराम चव्हाण, माजी सरपंच राजेश आसेगावकर, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव, नंदेश चव्हाण, स्रेहलता चिंतामणी, स्मिता वाळले उपस्थित होते. यावेळी तबल्यावर साथ करणारे न्यायाधीश शरद देशपांडे यांचे स्वागत अ‍ॅड.विनोद चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)