शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

पुसदमध्ये नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथील लक्ष्मीनारायण नगरी प्रभाग क्रमांक १४ हे १९९७ मध्ये अस्तित्वात आले. या नगरात जवळपास शंभरावर घरे आहे. चारशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. मात्र नागरिक सांडपाण्याच्या नाल्या, नळयोजना, टेलिफोन, पथदिवे आदी नागरी सुविधांपासून वंचित आहे.

ठळक मुद्देनागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : १0 वर्षे मालमत्ता कर न भरण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील नगरपरिषदेचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालिकेचा व्यापही वाढला. मात्र बोरगडी भागालगतच्या लक्ष्मीनारायण नगरात रस्ते, पाणी, नाल्या, नळयोजना, पथदिवे आदी नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील १0 वर्षे मालमत्ता कर न भरता थेट न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथील लक्ष्मीनारायण नगरी प्रभाग क्रमांक १४ हे १९९७ मध्ये अस्तित्वात आले. या नगरात जवळपास शंभरावर घरे आहे. चारशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. मात्र नागरिक सांडपाण्याच्या नाल्या, नळयोजना, टेलिफोन, पथदिवे आदी नागरी सुविधांपासून वंचित आहे. याबाबत नागरिकांनी नगराध्यक्ष अनिताताई मनोहर नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्यासह नगरसेवक संतोष दरणे, ताई पाटील व गादेवार आदींना वारंवार निवेदन दिले. मात्र आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडले नाही.या नगराकडे नगरपरिषद प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. आता नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यातून त्यांनी पुढील १0 वर्षे मालमत्ता कर न भरण्याचा इशारा दिला. तसेच न्यायालयात याचिका दाखल करून नगराध्यक्षांच्या कक्षाला कुलूप ठोकण्याचाही इशारा दिला.या निवेदनामुळे एकच खळबळ उडाली आहे. निवेदनावर उमेश इंगळे, योगेश दिवेकर, शरद कांबळे, अजाबराव उघडे, भाऊ माहूरे, किसन भुरके, भाऊ पठारे, भाऊ पानपट्टे, कुंडलिक दळवी, गजानन गाडबैले, प्रकाश ठमके आदींच्या स्वाक्षºया आहेत.इतर भागातही सुविधांचा बोजवारालक्ष्मीनारायणनगराप्रमाणेच शहरातील काही प्रभागात सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक भागातील रस्ते दयनीय स्थितीत आहे. शहरातून जाणारे मुख्य मार्गही खड्डेयुक्त झाले आहे. काही परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त आहे. पालिकेने नुकताच आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यातून शहर विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.