शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बाभूळगावातील घारफळ, सरुळ परिसराला गारपिटीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 21:28 IST

गहू, हरभऱ्याचे नुकसान : सकाळपासून ढगाळी वातावरण

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ परिसराला शनिवारी सायंकाळी गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सकाळपासूनच परिसरात ढगाळी वातावरण होते. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच गारा बरसल्या. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ, परसोडी, शिंदी, पाचखेड, आष्टारामपूर, सौजना, एरंडगाव, वडगाव, मुबारकपूर, किन्ही, गोंधळी, गवंडी, महमदपूर आदी गावांना गारांनी झोडपले. शेतात गेलेले शेतकरी, शेतमजूरही यात सापडले.

खरीप हंगामात आलेली पिकांची तूट रब्बी हंगामात भरून निघावी म्हणून सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आदी पीक घेतले. ही पिके काढणीवर आलेली असतानाच परिसरातील काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतशिवारातील उभी पिके वादळीवारा व गारपिटीने जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरुळ परिसरातही गारपीटीने शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान केले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :Rainपाऊस