शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शुभारंभाला आला १००० क्विंटल कापूस

By admin | Updated: November 7, 2015 02:34 IST

पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होताच व्यापाऱ्यांनी कापसाचे दर कमी केले. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस पणन महासंघाच्या केंद्राकडे वळता केला.

४१०० रूपये भाव : सर्वाधिक खरेदी पुसद केंद्रावरयवतमाळ : पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होताच व्यापाऱ्यांनी कापसाचे दर कमी केले. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस पणन महासंघाच्या केंद्राकडे वळता केला.शुभारंभाला जिल्ह्यात दोन केंद्रावर १००० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.यवतमाळ, पुसद आणि वणी केंद्रावर शुक्रवारी पणन महासंघाने कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यवतमाळच्या गायत्री कॉटन जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. महासंघाने ४१०० रूपये दर कापसाला दिला. तर व्यापाऱ्यांनी ३९०० ते ४००० रूपये क्विंटलचा दर कायम केला. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस पणन महासंघाला विकला. यवतमाळात ४५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. तर पुसद केंद्रावर ६०० क्विंटल कापसाची खरेदी झाली. पणन महासंघ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार आहे. तीन दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची पसंती पणनच्या केंद्राकडे आहे. कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी पणनचे सदस्य सुरेश चिंचोळकर, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)