शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कोळसाखाण विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:42 IST

* एकमुस्त शेती घेण्याची मागणी मुकुटबन : येथील मे.बी.एस.इस्पात कोळसा खाण काही दिवसापूर्वीपासून सुरू आहे. या कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या ...

* एकमुस्त शेती घेण्याची मागणी

मुकुटबन : येथील मे.बी.एस.इस्पात कोळसा खाण काही दिवसापूर्वीपासून सुरू आहे. या कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कमी दराने घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. याबाबत माजी खासदार हंसराज अहिर व आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्याशी शेतकऱ्यांनी येथील राजराजेश्वर मंदिरात चर्चा केली.

या कोळसा खाणीच्या मालकांनी एक-एक शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून कमी दरान शेती घेणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे लक्षात येताच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आता एकत्र येऊन कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी, २५ लाख रुपये एकरप्रमाणे शेती घ्यावी, ओव्हरलोड वाहतूक थांबवावी, यासाठी शेतकरी एकवटले आहे. या सभेला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह सरपंच मीना आरमुरवार, सतीश नाकले, अनिल कुंटावार, लक्ष्मी बच्चेवार, दिनकर पावडे, पिदुरकर, बबिता मुद्दमवार, चक्रधर तीर्थगिरीकर, गिरीजाशंकर टिपले, रवि पुल्लीवार, जिन्नावार, रुईकोट परिसरातील शेतकरी उपस्थित होते.