शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

मानवाधिकाराच्या समस्या वेगाने सुटण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 3:17 PM

मानवी हक्क आयोगाशी संबंधित अनेक समस्या निकाली निघण्यासाठी महिनोगणती प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु आता मानवाधिकार संरक्षण (संशोधन) अधिनियम २०१९ राज्यसभेत पारित झाल्याने या समस्या वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानवी हक्क आयोगाशी संबंधित अनेक समस्या निकाली निघण्यासाठी महिनोगणती प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु आता मानवाधिकार संरक्षण (संशोधन) अधिनियम २०१९ राज्यसभेत पारित झाल्याने या समस्या वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे विधेयक सुधारणा करण्यासाठी १९ जुलै २०१९ ला लोकसभेत पारित झाले आता २२ जुलै रोजी ते राज्यसभेतही पारित करण्यात आले. त्यात आता अनेक नव्या तरतुदी केल्या गेल्याने मानवाधिकारासंबंधी तातडीने न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या नव्या अधिनियमानुसार आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे मुख्य न्यायाधीशच असावे ही अट शिथील करण्यात आली आहे. आता आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीसुद्धा राहू शकतात. आयोगाची सदस्य संख्या दोन वरून तीन वर वाढविण्यात आली. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि दिव्यांगांसाठी असलेले मुख्य आयुक्त यांचा आयोगाच्या तीन सदस्यांमध्ये समावेश केला जाणार आहे.आयोगाचा अवधी पाचवरून तीन वर्षावरमानवाधिकार आयोगाचा अवधी पाच वर्षावरून कमी करून तीन वर्षावर आणण्यात आला आहे. त्यामुळे मानवाधिकारासंबंधीच्या समस्या तातडीने मार्गी लागण्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय