शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

अकरावी प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून आरंभ

By admin | Updated: June 21, 2014 02:12 IST

जिल्हात दहावीचा निकाला ८३.८५ टक्के लागला असून तब्बल ३१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

यवतमाळ : जिल्हात दहावीचा निकाला ८३.८५ टक्के लागला असून तब्बल ३१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्रत्यक्षात २५ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्याची क्षमता आहे. वाढलेल्या निकालाने विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न आहे. अशा स्थितीत सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यासाठी वाढीव तुकड्यांचा प्रस्ताव शिक्षण संचालकाकडे देण्यात येणार आहे. या संदर्भात संचालकांनी बैठक बोलावली असून २७ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरूवात होणार आहे. दहावीच्या गुण पत्रिकेचे शाळेतून २६ जून रोजी वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होत असल्याचे प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुरेशसिंग चव्हाण यांनी सांगितले. अतिरिक्त ठरत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात यावा असे निर्देश जिल्ह्यातील महाविद्यालय प्राचार्यांना दिले आहे. या संदर्भात १८ जून रोजी अभ्यंकर विद्यालयात शिक्षण विभागाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्ह्यातील २०० प्राचार्य उपस्थित होते. विद्यार्थी संख्या लक्षात घेता अकरावीच्या तुकडीतील पटसंख्या वाढविण्याचेही विचाराधीन असल्याने चव्हाण यांनी सांगितले. उच्च माध्यमिक विद्यालयात असलेल्या अकरावी तुकडीमध्ये ६० विद्यार्थी मर्यादा आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी तुकडीत ८० विद्यार्थी तर महाविद्यालयातील अकरावी तुकडीत १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यावर्षी या प्रमाणात आणखी फे रबदल करण्यात येतील. गरज पडल्यास अकरावीच्या तुकड्या वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकापुढे ठेवण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. याबाबत शिक्षण संचालकांच्या बैठकीत लवकरच तोडगा कढून प्रवेश प्रक्रियेपूर्वीच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यासाठी तातडीने निर्णय घेतला जाईल असेही चव्हाण यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)