शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
3
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
4
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
5
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
6
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
7
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
8
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
9
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
10
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
11
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
12
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
13
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
14
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
15
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
16
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
17
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
18
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
19
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

पारवा परिसरात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:24 AM

सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कधी पावसाची हुलकावणी, ...

सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कधी पावसाची हुलकावणी, तर कधी अतिवृष्टी, अशी अनेक संकट येत असल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. या वर्षी सोयाबीन व कपाशीचे पीक जोमदार असताना, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून अक्षरशः शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

बॉक्स

नैसर्गिक संकट पाचवीलाच पुजलेले

दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकरी त्यावर आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. त्यामुळे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी रिपाइंने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाठोरे, शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, समाधान केवटे, प्रा.अंबादास वानखेडे, कैलास श्रावणे, प्रेम ठोके, प्रकाश धुळे, जयराम माथने, दिलीप धुळे, संजय चव्हाण, प्रभू केवटे आदींच्या स्वाक्षरी आहेत.