शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे झाले आहे. अशाही स्थितीत शासनाने हमी भावाचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. दरवर्षी पणन महासंघाकडून दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी सुरू केली जाते. मात्र यावर्षी तो मुहूर्त निघालाच नाही. आता तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी शनिवारी कळंब तहसील कार्यालयात धडक दिली.शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर स्थितीत किमान हमी भावाने कापूस खरेदी सुरू करणे अपेक्षित आहे. विनाअट क्विंटलमागे एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती बालू पाटील दरणे, संचालक चंद्रशेखर चांदोरे, आनंदराव जगताप, सुदाम पवार, माजी सभापती शशीकांत देशमुख, सुरेश चिंचोळकर, पंडित चावरे, घनश्याम दरणे, अरुणा चांदोरे, दीपक कदम, मुश्ताक शेख, अशोक उमरतकर, शालीक भुजाडे, राजेश भोयर, सिद्धेश्वर वाघमारे, प्रवीण खडसे, पुरुषोत्तम आगलावे, महादेव कोरवते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस