जलतनासाठी वृक्षकटाई...
By Admin | Updated: July 8, 2015 00:07 IST2015-07-08T00:07:43+5:302015-07-08T00:07:43+5:30
शहरी भागात कितीही वृक्षप्रेम आणि पर्यावरण संतुलनाचा बागुलबुवा केला जात असला तरी ...

जलतनासाठी वृक्षकटाई...
शहरी भागात कितीही वृक्षप्रेम आणि पर्यावरण संतुलनाचा बागुलबुवा केला जात असला तरी ग्रामीण भागात लाकडाशिवाय चूल पेटत नाही. जलतन म्हणून आजही विविध प्रकारच्या झांडाचे लाकूडच वापरले जाते. याचे हे बोलके छायाचित्र.