शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भारिप-बहुजन महासंघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 10:05 PM

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.कोरेगाव-भीमा दंगलीस मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही. या दंगलीस जबाबदार असणारे एकबोटे आणि भिडे यांना त्वरित अटक करावी, अशी प्रमुख मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली. याशिवाय अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार द्यावी, विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता १५०० रूपये करावा, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएन्टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवून सरसकट १०० टक्के करावी, यासह इतर मागण्यांचा यात समावेश होता. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, अ‍ॅड. संजयकुमार इंगळे, विशाल पोले, ईश्वर तायडे, प्रसन्नजित भवरे, अजय खंडारे, कुंदन नगराळे, सचिन मुनेश्वर, सचिन भिमटे, नीलेश भगत यांच्यासह भारिप-बमसंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ