शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:37 IST

गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.

ठळक मुद्दे‘एसटी’चे नुकसान : प्रवाशांचे हाल, कारणांची यादी, गाड्या दुरुस्तीला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. सोबतच महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.लग्नाचा ठोक असल्याने बसस्थानकावर गर्दी असताना फलाट मात्र रिकामे दिसतात. एखादी बस लागताच लोंढेच्या लोंढे त्या दिशेने धावतात. जागा पकडण्यासाठी रेटारेटी सुरू होते. कुठल्याही मार्गावरील बसची हिच स्थिती आहे. तरीही अतिरिक्त तर दूर नियमित फेºयाही कमी धावत आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभ्या राहतात. बसेस असल्या तरी चालक-वाहक नाही म्हणून तर कधी तिकीट मशीनचा तुटवडा सांगून फेऱ्या रद्द केल्या जातात. चालक-वाहकांना आस्थापना विभागात कामगिरी दिली जाते. काही ठिकाणी तर अनावश्यक मनुष्यबळ वापरले जात असल्याची ओरड कामगारांमध्ये आहे. एका व्यक्तीवर भागणारे काम दोघांना सोपविले जाते. उत्पन्न बुडत असताना अशा कामगारांना बसवर कामगिरी का दिली जात नाही, हा प्रश्न आहे. काही कामगारांवर असलेली वरिष्ठांची मर्जी इतरांची मानसिकता खराब ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. याच कारणातून चालक-वाहक कामगिरी टाळत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ आगारातूनच याची सुरुवात होते. इतर आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. टाइमपास प्रकारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. याला नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे.अतिकालिक भत्त्यावर उधळपट्टीकमी बेसिकच्या कामगारांना अतिकालिक भत्त्याची कामगिरी देण्याचे महामंडळाचे निर्देश आहे. मात्र यवतमाळ विभागात याउलट सुरू आहे. ३०० ते ३१५ रुपये तास एवढा ओटी घेणाऱ्या कामगारांना अतिरिक्त कामगिरी दिली जात आहे. ९० ते २०० रुपये ओटीच्या कामगारांना मागूनही काम दिले जात नाही. काही कामगारांचा ओटी तर त्यांच्या मासिक वेतनापेक्षाही अधिक जातो, हे वास्तव आहे. यवतमाळ आगारात असलेल्या ८५ पैकी ६० ते ६५ बसेसच उपयोगात येतात. राहिलेल्या बसेस विविध कारणांमुळे आगाराची राखण करतात.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ