शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजी-आबा शाळेत जाणार, ‘बे एके बे’ पाढाही म्हणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2023 06:12 IST

निरक्षर शोधा, शिकवा ! सर्व जिल्ह्यांमध्ये प्रौढांचे सर्वेक्षण

- अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : देशात अजूनही १८ कोटी लोक निरक्षर आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा किती, हे शोधून प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. लवकरच प्रौढांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन साक्षरता वर्ग सुरू केले जाणार आहेत. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच प्रौढ शिक्षणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार २०२७ पर्यंत देशात असलेले साक्षरतेचे प्रमाण ७२.९८ टक्क्यांवरून शंभर टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रम आराखडाही निश्चित करण्यात आला आहे. पहिला टप्पा म्हणून प्रत्येक राज्यातील प्रौढ निरक्षरांची गणती सुरू करण्यात आली आहे. 

वर्षातून दोनदा मूल्यमापनसर्वेक्षणानंतर स्वयंसेवक शिक्षकांकडून निरक्षरांना शिकविले जाईल. वर्षातून दोनदा मूल्यमापनही होईल. सरतेशेवटी त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. या कार्यक्रमासाठी केंद्राने पाच वर्षांसाठी १०३७.९० कोटींची तरतूद केली आहे. त्यातील ४० टक्के वाटा राज्याला उचलावा लागणार आहे. त्यात यंदा पहिल्या वर्षी २३०.६० कोटी खर्च अपेक्षित आहे.पहिल्या गटात १५ ते ३५ वर्षे आणि दुसऱ्या गटात वयाची ३५ वर्षे ओलांडलेल्या निरक्षरांची नोंद घेतली जात आहे. तसेच ही गणना जातनिहाय केली जात आहे. 

काय शिकविणार?n पायाभूत साक्षरता आणि संख्यावाचन. n वित्तीय साक्षरता, डिजिटल साक्षरता, कायदेविषयक जागृती, पर्यावरणविषयक जागृती.n रस्ते वाहतूक साक्षरता, अपघातानंतर प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन.n मुलांची काळजी, आहार, आरोग्यविषयक जागृती,  योगा, तंबाखूचे दुष्परिणाम आदी.n मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदींसारखे अर्ज भरणे; व्यावसायिक कौशल्ये.

टॅग्स :Schoolशाळा